Banking Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Banking Budget 2022: 100 % पोस्ट ऑफिस आता ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार

सर्व पोस्ट ऑफिस डिजिटल आणि ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2022 च्या अर्थसंकल्पमध्ये पोस्ट ऑफिस तसेच बँकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या की, 100 % पोस्ट ऑफिस ही ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण 1.5 कोटी पोस्ट ऑफिसचा (Post Office) यामध्ये समावेश होतो. या मुळे पोस्ट ऑफिस मधील डिजिटल व्यवहार विना अडथळा होतील तसेच वेळेची बचत होईल. (Banking Budget 2022: post offices will be connected to online banking)

पोस्ट आणि अन्य बँका आर्थिक दृष्ट्या जोडल्या गेल्याने आर्थिक व्यवहारासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. तसेच यापूर्वी एकूण 75 जिल्ह्यात डिजिटल पेमेंट आणि डिजिटल बँकिंग सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman Budget) यांनी दिली.

आज सादर करण्यात येणारे बजेट (India Budget 2022) हे महागाईचा आलेख खाली आणणारा असेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंत्रिमंडळ बैठक पार पडली आसून, सकाळी 11 वाजता त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT