Water Shortage in Goa: तिलारी धरण दुरुस्तीच्या कामासाठी बंद; गोव्यातील पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम

दुरुस्तीखातीर धरण 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत बंद
Water Shortage in Goa
Water Shortage in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage in Goa: महाराष्ट्रात असलेल्या तिलारी धरणातून उत्तर गोव्यातील काही भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस उत्तर गोव्यात पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

Water Shortage in Goa
Kadamba Bus-Car Accident: सत्तरीत कदंब स्कूलबस अन् कारचा अपघात! सुदैवाने जीवितहानी नाही

तिलारी धरणाच्या दुरुस्तीखातीर धरण 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे या काळात गोव्यातील पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

मात्र या कालावधीत अंजुना-अस्नोडा केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती सुभाष शिरोडकरांनी दिली आहे. तरी नागरिकांनी या काळात अतिरिक्त पाणी साठवून ठेवावे असे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com