tauktae cyclone
tauktae cyclone  
मनोरंजन

तौक्ते वादळाचा बॉलिवूड कलाकारांना मोठा फटका

दैनिक गोमंतक

देशात तौक्ते चक्रीवादळाणे (Tauktae Cyclone) मुंबईसह कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली, मोठ-मोठी झाडे रस्त्यावर पडली. यामुळे वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण झले. आता हे वादळ बॉलीवुड (Bollywood) कलाकारांनाही नुकसान पोहोचवणारे ठरले आहे. मुंबईच्या किनारपट्टीच्या जवळच्या भागात  तौक्ते वादळचा मोठा तडका बसला आहे.  बॉलीवुडचे सुप्रसिद्ध कलाकार रनबीर कपुरच्या (Ranbir Kapoor) मुंबईमधील नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी या वादळाने मुंबईत धडक दिली. यामुळे रनबीरच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. (Storm hits Bollywood; Great loss of artists)

मुंबईत वांद्रे येथे रणबीर कपुरच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. तौक्ते वादळामुळे त्यांच्या घराचे झालेल नुकसानाचे  व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे. रणबीर कपूर आणि एकता कपूर तसेच जितेंद्र कपूर यांचे जुहूजवळ घर आहेत.  त्यांच्या घराजवळील रस्त्याचे सुद्धा नुकसान झाले आहे.  तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे अमिताभ बच्चन यांच्या 'जनक' या ऑफिसमध्ये  पाणी साचले. याबद्दल त्यांनी लोकांना सामाजिक माध्यमातून महिती दिली आहे. "दिवसभर मुसळधार पुस सुरू होता. झाडे पडली अनेकांचे नुकसान झाले आहे. माझ्या 'जनक' ऑफिस मध्ये देखील पाणी साचले आहे.'

तौक्ते चक्रीवादळाने 17 मे रोजी दुपारी मुंबईत हजेरी लावली. यामुळे 26 अपघात झालेत. त्यात 8 जण जखमी झालेत.मुंबईत शहरात एकूण 17 शॉर्ट सर्किट झाले. तसेच एकूण 479 झाडे पडली. या वादळामुळे मुंबईमध्ये अनेक घरांचे तसेच मोठ्या गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. वादळामुळे मुंबईतील आंतराष्ट्रीय विमान वाहतूक 11 तास बंद केली हो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT