The right to life is more important than the right to religion
The right to life is more important than the right to religion 
देश

"धार्मिक अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही",मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय

दैनिक गोमन्तक

मद्रास: व्यक्तीचा धार्मिक अधिकार त्याच्या जीवन जगण्याच्या कार्यप्रणालीपेक्षा कोणत्याही स्थितीत मोठा ठरु शकत नसल्याचं निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

तमिळनाडुमधील एका मंदिरात महोत्सवाचे आयोजन करताना कोरोनाच्या नियमांचं पालन करुन धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत असे निर्देश राज्य सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने दिले.

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी सुनावणीसाठी आलेल्या एका जनहीत याचिकेवर सुनावणी करताना "जगण्याचा अधिकार हा धार्मिक  अधिकारापेक्षा अधिक महत्वाचा असल्याचं मत नोंदवल".

सरकार जर कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळांबाबत काही निर्णय घेत असल्यास आम्ही त्या निर्णांयामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे ही सुणावणी दरम्यान  न्यायालयाने म्हटलं.

त्याचबरोबर न्यायालयाने सुणावणी दरम्यान तिरुचिरापल्ली मधील रंगनाथस्वामी मंदिरामध्ये कोरोना नियमांच पालन करुन उत्सव घेता येणं शक्य आहे का? याचीही पडताळणी करण्याचे निर्देश सरकारांना दिले आहेत.

दरम्यान न्यायालयाने धार्मिक नेत्यांबरोबर चर्चा करुन अहवाल तयार करण्याचे आदेश ही दिले आहेत.पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सध्या कोरोना काळात धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता कोरोना नियमांचं पालन करण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात आहे.मात्र भाविकांनी दर्शनासाठी येताना कोरोनाचं योग्य ती काळजी घेतली जाणं आवश्यक आसल्याचं धर्मिक स्थळांचं व्यवस्थापन पाहणाऱ्या प्रशखसनाकडून वारऱवार करण्यात येत आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT