भारतात नैसर्गिक प्रकोपात सर्वाधिक बळी
भारतात नैसर्गिक प्रकोपात सर्वाधिक बळी 
देश

भारतात नैसर्गिक प्रकोपात सर्वाधिक बळी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतात दर वर्षी हजारो लोकांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे होत असतात. 

यात पूर, वीज कोसळणे, थंडी व उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश आहे. अशा संकटांना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असेही म्हटले जाते. 

काही संकटे अशी असतात की ती नैसर्गिक असतात, पण त्यासाठी व्यवस्थाही दोषी असते. याचे ताजे उदाहरण म्हणजे यंदा आलेला पूर. या पुरामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. नैसर्गिक संकटामुळे तीन दशकात दररोज सुमारे ४५ लोकांचा मृत्यू झाला.

गेल्या ३० वर्षांत वीज कोसळून दररोज सहा जणांचा बळी गेल्याचे आढळले आहे.  राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी)  मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्युंसदर्भात अहवाल सादर केला आहे. यात तीन दशकांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT