Sameer Amunekar
यादव घराण्याने ११ व्या शतकात पुरंदर किल्ला बांधला होता.
बहमनी सुलतान अहमदशहाने १३५० मध्ये यादवांकडून पुरंदर किल्ला जिंकला.
बहमनी सुलतानतच्या विघटनानंतर, हा किल्ला १४८६ मध्ये आदिलशाहीच्या ताब्यात गेला.
शहाजीराजांनी १५९६–१६४६ मध्ये हा किल्ला जिंकला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मराठा साम्राज्यात सामील केला.
१६६५–१६७० पुरंदरच्या तहानुसार किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, पण मराठ्यांनी पुन्हा परत जिंकला.
मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर किल्ला १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
ब्रिटिश राजवटीत पुरंदर किल्ला तुरुंग म्हणून वापरला गेला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.