थोडंसं बोललं की डोळ्यात पाणी! 'हे' लोक का पटकन रडतात?

Sameer Amunekar

भावनिक संवेदनशीलता

अशा लोकांची भावना खूप नाजूक असते. कुणाचं बोलणं, नकार किंवा टीका त्यांना थेट मनाला लागते.

Why People Cry Easily | Dainik Gomantak

सहानुभूतीची तीव्र भावना

हे लोक दुसऱ्यांच्या दुःखाशी पटकन जोडले जातात. इतरांच्या वेदना आपल्या वाटतात आणि डोळ्यात पाणी येतं.

Why People Cry Easily | Dainik Gomantak

आत्मविश्वास कमी असणे

एखादी नकारात्मक प्रतिक्रिया, अपयश किंवा उपेक्षा सहन होणं कठीण जातं, आणि त्यामुळे रडू येतं.

Why People Cry Easily | Dainik Gomantak

मानसिक थकवा किंवा तणाव

सततचा मानसिक थकवा, ताण-तणाव किंवा झोपेचा अभाव यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं.

Why People Cry Easily | Dainik Gomantak

पूर्वीच्या भावना

मागील आयुष्यातील दुःख, आघात किंवा दुखःद अनुभव डोक्यात खोलवर रुतलेले असतात. त्यामुळे साधं काही बोललं तरी भावनांचं ओझं डोळ्यातून वाहतं.

Why People Cry Easily | Dainik Gomantak

हार्मोनल बदल

विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉजमुळे हार्मोन्सची असंतुलित स्थिती भावनिक अस्थिरता निर्माण करते

Why People Cry Easily | Dainik Gomantak

मनस्थिती

जेव्हा व्यक्तीची मनस्थिती ऐकून घेण्यासाठी कोणी नसतं, तेव्हा मन भरून येतं आणि थोडंसं बोललं की अश्रू ओघळतात.

Why People Cry Easily | Dainik Gomantak

मुली लग्न का टाळतात?

Why People Cry Easily | Dainik Gomantak
येथे क्लिक करा