Shivrajyabhishek: शिवराज्याभिषेक सोहळा का होता महत्वाचा? काय होती शिवरायांची नीती?

Sameer Panditrao

राज्याभिषेक

६ जून १९७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak

दृष्टिकोन

या सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak

चपराक

महाराष्ट्रातील अनेक वतनदार, सरदार, सामंत शिवरायांचे महत्व नाकारत होते. त्यांना ही चपराक होती.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak

स्वीकार

मुघल आणि इतर शत्रू स्वराज्याची सतत हेटाळणी करायचे. राज्याभिषेकानंतर त्यांना महाराजांना छत्रपती म्हणून स्वीकारणे भाग पडले.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak

स्वतंत्र राजा

राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना एक स्वतंत्र राजा म्हणून मान्यता मिळाली.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak

द्विगुणित

छत्र-सिंहासनामुळे स्वराज्याबद्दल रयतेला वाटणारा विश्वास द्विगुणित झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak

कायदेकानून

अधिकृत सिंहासन स्थापन केल्यामुळे महाराजांना कायदेकानून करणे आणखी सुलभ झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek History | Dainik Gomantak
शिवाजी महाराजांनी 'तलवारीं'मध्ये केले बदल, शत्रू झाला सळो की पळो..