चाणक्य नीतीनुसार कुणाशी मैत्री करू नये?

Akshata Chhatre

मैत्री

चाणक्यांनी मैत्रीच्या निवडीबाबत स्पष्ट आणि कठोर नियम सांगितले आहेत. चुकीच्या व्यक्तींशी मैत्री केल्यास जीवनात संकटं ओढवू शकतात.

Chanakya Neeti friendship| who not to befriend Chanakya | Dainik Gomantak

संकटाला आमंत्रण

ते गोड बोलतात पण पाठीमागे फसवतात. अशा लोकांशी मैत्री म्हणजे संकटाला आमंत्रण.

Chanakya Neeti friendship| who not to befriend Chanakya | Dainik Gomantak

अहंकारी लोक

त्यांना इतरांचे विचार, भावना मान्य नसतात. त्यांचा अहंकार तुमचा आत्मविश्वास खच्ची करतो.

Chanakya Neeti friendship| who not to befriend Chanakya | Dainik Gomantak

फायदा

त्यांना तुमच्याशी खऱ्या मैत्रीपेक्षा फक्त फायदा हवाय. नातं संपलं की तेही नाहीसे होतात.

Chanakya Neeti friendship| who not to befriend Chanakya | Dainik Gomantak

अस्थिर लोक

त्यांचे विचार, कृती सतत बदलतात. अशा लोकांच्या मैत्रीत तुम्हाला कधीच स्थैर्य मिळणार नाही.

Chanakya Neeti friendship| who not to befriend Chanakya | Dainik Gomantak

असंवेदनशील लोक

ते तुमच्या भावना, प्रतिष्ठेचा विचारही करत नाहीत. अशा लोकांमुळे मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागतो.

Chanakya Neeti friendship| who not to befriend Chanakya | Dainik Gomantak
आणखीन बघा