Sameer Panditrao
महाशिवरात्रीनिमित्य भगवान शंकरांच्या चरित्रातील महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ .
भोलेनाथ शिव हे अहंकाराचे विनाशक आहेत, ही गोष्ट प्रगतीसाठी फार महत्वाची आहे.
भगवान शंकर गृहस्थ आणि योगी या दोन्ही भूमिकांत समतोल राखतात.
मोहापासून दूर राहून शाश्वत आनंदाचा शोध घेणे ही भोलेनाथांची शिकवण आहे.
अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करणे हे प्रभू शंकरांचे महान कार्य होते.
आंतरिक शांततेसाठी ध्यान करणे हाही त्यांचा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे.
या जगात काहीही कायमस्वरूपी नाही, हे समजून घेणे हे भगवान शिवशंकराच्या चरित्रातून कळते.
भगवान शिव कोणत्याही भेदाशिवाय सर्वांना, अगदी भूत-प्रेतांनाही स्वीकारतात.