गोमन्तक डिजिटल टीम
देशात आजपासून तीन नवी कायदे लागू करण्यात आले आहेत.
देशात हे तीन फौजदारी कायदे आजपासून लागू करण्यात आले आहेेत.
हे तिन्ही कायदे लागू झाल्यानंतर देशातील फौजदारी कायद्यांच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत.
डिसेंबर २०२३ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेले कायदे आता देशभरात लागू होणार आहेत.
भारतीय न्याय संहितामधील कलमांची संख्या IPC मधील 511 वरून 358 पर्यंत कमी केली आहे.भारतीय न्याय संहिता , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे -
हे तीन कायदे होणार रद्द
भारतीय न्याय संहिता , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे रद्द करण्यात येणार आहेत.