Manish Jadhav
कोणतेही नाते टिकवण्यासाठी विश्वास गरजेचा असतो. एकदा विश्वास तुटला की नाते कमकुवत होते.
समोरच्याशी खोटे न बोलणे आणि सत्यता ठेवणे हे नाते दृढ बनवते.
नात्यामध्ये परस्परांचा आदर करणे आणि मतभेद असूनही सन्मान कायम ठेवणे महत्त्वाचे असते.
मनातील भावना मोकळेपणाने बोलणे आणि समोरच्याचे ऐकणे यातून नातेसंबंध सुधारते.
एकमेकांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेणे नात्यामध्ये खूप आवश्यक असते.
आनंदाच्या क्षणी आणि कठीण परिस्थितीत एकमेकांना आधार देणे नात्यामध्ये आवश्यक असते.
चुका सर्वांकडून होतात. त्या समजून घेऊन माफ करण्याची वृत्ती ठेवणे नात्यामध्ये महत्त्वाचे असते.