Shivaji Maharaj Forts: 350 वर्षांपूर्वीचा तो अफाट आवाका! शिवरायांनी स्वराज्यात नक्की किती किल्ले उभारले?

Sameer Amunekar

१११ किल्ले

इतिहासातील बखरींच्या नोंदीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बळकट करण्यासाठी तब्बल १११ नवीन किल्ल्यांची उभारणी करून अभेद्य संरक्षणव्यवस्था उभी केली.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

४९ किल्ल्यांची दुरुस्ती

पूर्वी अस्तित्वात असलेल्या सुमारे ४९ किल्ल्यांची दुरुस्ती करून त्यांना नवसंजीवनी देत अधिक भक्कम, सुसज्ज आणि अभेद्य बनविण्यात आले.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

१६० किल्ले स्वराज्यात

याप्रमाणे सुमारे १६० किल्ल्यांचे अभेद्य जाळे स्वराज्याभोवती उभे राहिले. त्या काळात इतक्या व्यापक आणि सुसूत्र दुर्गव्यवस्थेची निर्मिती ही खरोखरच विलक्षण कामगिरी होती.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

डोंगरी किल्ले (गिरीदुर्ग)

सह्याद्रीच्या डोंगररांगांवर वसलेले किल्ले उदा. राजगड आणि प्रतापगड शत्रूसाठी जिंकणे अत्यंत कठीण होते.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

सागरी किल्ले (जलदुर्ग)

समुद्रकिनाऱ्यावर उभारलेले किल्ले उदा. सिंधुदुर्ग किल्ला आरमारी संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरले.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

भुईकोट किल्ले

मैदानी भागातील किल्ले प्रशासन आणि संरक्षणासाठी उपयोगी होते.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

महाराजांची युद्धनीती

प्रत्येक किल्ला हा फक्त बांधकाम नव्हता, तर एक रणनीतीचा भाग होता. भूगोल, पाण्याची सोय, अन्नसाठा, गुप्त दरवाजे, बुरुज प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आखली जात होती.

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak

काचेसारखी चमकेल त्वचा! 'हा' रामबाण उपाय नक्की करून पाहा

Beauty Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा