लग्नानंतर पहिल्या वर्षात येणाऱ्या 5 प्रमुख अडचणी कोणत्या?

Akshata Chhatre

नात्याची सुरुवात

लग्न ही एक सुंदर भावना असली तरी, त्यानंतरचं आयुष्य काही वेळा कठीण ठरू शकतं. पहिलं वर्ष म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा आणि सामंजस्याने जगण्याचा काळ असतो.

first year of marriage problems | Dainik Gomantak

स्वातंत्र्य गमावल्याची भावना

लग्नानंतर महिलांना अनेक भूमिकांमध्ये सामावून घ्यावं लागतं; पत्नी, सून, वहिनी. यामुळे स्वतःची ओळख हरवत असल्यासारखं वाटू शकतं.

first year of marriage problems | Dainik Gomantak

वेळ न मिळणे

दिवसभराच्या कामानंतर एकांत वेळ हवा असतो, पण जबाबदाऱ्या वाढल्यावर स्वतःसाठी वेळ मिळणे अवघड होतं, आणि त्यामुळे तणाव वाढतो.

first year of marriage problems | Dainik Gomantak

आर्थिक अडचण

दोन व्यक्तींचा मिळून संसार करताना खर्च आणि बचतीचं नियोजन करावं लागतं. यामध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे.

first year of marriage problems | Dainik Gomantak

भावनिक सुसंवाद

प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. संवादात अडथळे आले तर गैरसमज निर्माण होतात आणि नातं ताणातणावात सापडतं.

first year of marriage problems | Dainik Gomantak

जुळवून घेणं

लग्नानंतर केवळ जोडीदाराशीच नव्हे, तर संपूर्ण नवीन कुटुंबाशी नातं तयार करावं लागतं जे सुरुवातीला कठीण जाऊ शकतं.

first year of marriage problems | Dainik Gomantak
आणखीन बघा