90% लोक चहा बनवताना करतात 'ही' मोठी चूक, तुम्ही त्यात आहात का?

Sameer Amunekar

पाणी जास्त उकळणे

बरेच लोक पाणी खूप वेळ उकळतात, ज्यामुळे चहाची चव कडवट होते.

Tea | Dainik Gomantak

चहा पत्ती जास्त उकळणे

पत्ती थोडा वेळ उकळली की सुगंध आणि फ्लेवर टिकतो, पण अनेकजण ती खूप उकळतात.

Tea | Dainik Gomantak

दूध आधी घालणे

तज्ज्ञांच्या मते पाणी + पत्ती आधी उकळून शेवटी दूध घालणं योग्य, पण बहुतेकजण उलट करतात.

Tea | Dainik Gomantak

साखर सुरुवातीला घालणे

साखर आधी टाकली की उकळण्याची प्रक्रिया बदलते आणि चहा जडसर होतो.

Tea | Dainik Gomantak

चहा उकळताना सतत ढवळणे

वारंवार ढवळल्याने चहात कडवटपणा वाढतो.

Tea | Dainik Gomantak

जास्त पत्ती टाकणे

स्ट्राँग चहाच्या नादात लोक जास्त पत्ती टाकतात, ज्यामुळे चहाचा नैसर्गिक सुगंध हरवतो.

Tea | Dainik Gomantak

योग्य वेळ न पाळणे

चहा २-३ मिनिटं उकळला की सर्वोत्तम चव येते, पण अनेकजण १० मिनिटं उकळत राहतात.

Tea | Dainik Gomantak

मराठ्यांचा विजय पाकिस्तानातही; 'या' किल्ल्याच्या भिंती सांगतात इतिहास

Attock Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा