मुलुख जिंकला आदिलशहाचा, मंजुरी घेतली औरंगजेबाची; शिवरायांची मुत्सद्देगिरी

Sameer Panditrao

शिवाजी महाराज

तोरणा, पुरंदर, राजगड असे पाच-सहा किल्ले आणि भवतालचा मुलुख घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करायला सुरुवात केली.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

आदिलशाह

या दरम्यान मुहम्मद आदिलशाह आजारी पडला होता.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

फायदा

याचा फायदा घेऊन महाराजांनी आदिलशाहच्या ताब्यात असलेली कोकणातील बरीच ठाणी ताब्यात घेतली.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

बीदर

या जिंकलेल्या मुलुखावरती त्यांनी औरंगजेबाची मान्यता मिळवली.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

डाव

असे करून महाराजांनी फार मोठा डाव खेळला.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

गाफील

औरंगजेब या खेळीला ओळखू शकला नाही आणि तो गाफील राहिला.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

जुन्नर

यानंतर सातच दिवसांनी महाराजांनी औरंगजेबाच्या सत्तेत असलेल्या जुन्नरवर छापा टाकला आणि दाणादाण उडवली.

Shivaji Maharaj Diplomacy | Dainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराजांचा महामंत्र

Shivaji Maharaj