Shivaji Maharaj Policy: 'आधी धरा नांगर, मग चालवा तलवार'! छत्रपती शिवाजी महाराजांचा महामंत्र

Sameer Panditrao

शिवाजी महाराज

शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे राजे होते हे आपणास माहिती आहेच.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak

नीती

स्वराज्य उभारणी करताना सोबतच्या सैन्यासोबत त्यांनी एक महत्वाचे धोरण राबवले.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak

शेती

शेती, शेतकरी, अन्नधान्य निर्मिती याबाबत हे दूरगामी धोरण होते.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak

आधी नांगर मग तलवार

'प्रथम हाती धरा नांगर नंतर चालवा तलवार' या वाक्यानुसार त्यांनी स्वराज्यात शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवल्या.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak

आधी भरा पोट

'आधी भरा पोट आणि मग करा गनिमावर वार' याप्रमाणे त्यांनी सतत सैन्याला अन्नधान्याची कमी पडू नये याची काळजी घेतली.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak

अर्धपोटी सैन्य

अर्धपोटी सैन्य कधीच प्राणपणे लढा देऊ शकत नाही हे महाराजांनी जाणले होते.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak

प्रथम नांगर

हे ओळखूनच भूमिपुत्राच्या हातात प्रथम नांगर देऊन स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवराय हे एकमेव राजे होते.

Leadership of Shivaji Maharaj | Shivaji Maharaj Swarajya | Dainik Gomantak
Jiva Mahala