Rajgad Fort: राजगड... जिथे औरंगजेबाचेही मनसुबे ढासळले! आदिलशाही व मुघलांना नमवणारा किल्ला

Sameer Amunekar

किल्ल्यांचा राजा

राजगड हा मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला असून पूर्वी तो मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता.

Rajgad Fort | Dainik Gomantak

शिवाजी महाराजांचा विजय

१६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य गडाचे स्वरूप दिले.

Rajgad Fort | Dainik Gomantak

मराठा साम्राज्याची राजधानी

तब्बल २६ वर्षे राजगड ही मराठा साम्राज्याची राजधानी होती; १६७४ मध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात आली.

Rajgad Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक घटना

शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म इथेच झाला, तसेच त्यांची पत्नी सईबाई यांचे दुःखद निधनही राजगडावर झाले.

Rajgad Fort | Dainik Gomantak

सामरिक महत्त्व

१६६४ च्या सूरत लुटीनंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण राजगडावर करण्यात आले आणि अनेक लढायांची रणनीती इथेच आखली गेली.

Rajgad Fort | Dainik Gomantak

अभेद्य रचना

मजबूत तटबंदी, बुरुज आणि चतुर स्थापत्यामुळे मुघल व आदिलशाही सैन्यालाही हा किल्ला जिंकता आला नाही.

Rajgad Fort | Dainik Gomantak

आकर्षण

सुवेळा माची, संजीवनी माची, बालेकिल्ला, ट्रेकिंगचा आनंद आणि सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य यामुळे राजगड पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

Rajgad Fort | Dainik Gomantak

मार्केटसारखा कुरकुरीत समोसा हवाय? ही 'एक' ट्रिक वापरा!

Crispy Samosa Recipe | Dainik Gomantak
येथे क्लिक करा