25 मिनिटांत पाकिस्तानमधील उद्ध्वस्त झालेले 9 तळ कोणते?

Akshata Chhatre

मिसाइल हल्ला

७ मे रोजी भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर मिसाइल हल्ला केला आणि फक्त 25 मिनिटांत भारताने पाकिस्तानचे 9 दहशदवादी तळ उद्ध्वस्त केले.

Operation Sindoor|9 terror camps destroyed|India Pakistan air strike | Dainik Gomantak

भारतीय सेनेचे उत्तर

हा हल्ला मंगळवारी रात्री १:०५ ते १:३० या वेळेत झाला. भारतीय सेना, नौदल आणि वायुदल यांनी मिळून ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानच्या विरोधात कारवाई केली.

Operation Sindoor|9 terror camps destroyed|India Pakistan air strike | Dainik Gomantak

लक्ष केलेली ठिकाणं कोणती?

मुझफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, रावळकोट, चक्सवारी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवाल अशा ठिकाणी भारताने हल्ला केलाय.

Operation Sindoor|9 terror camps destroyed|India Pakistan air strike | Dainik Gomantak

हीच ठिकाणं का?

ही सर्व ठिकाणं लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होती. भारताकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात किमान ७० दहशतवादी ठार, काही वरिष्ठ कमांडरही होते.

Operation Sindoor|9 terror camps destroyed|India Pakistan air strike | Dainik Gomantak

सामान्य नागरिक सुरक्षित

हल्ला फक्त दहशतवादी ठिकाणांवरच केंद्रित असून यात कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठाण्यावर किंवा सामान्य नागरिकांवर हल्ला केलेला नाही.

Operation Sindoor|9 terror camps destroyed|India Pakistan air strike | Dainik Gomantak

चोख प्रतिउत्तर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी हा हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर असल्याची माहिती दिलीये.

Operation Sindoor|9 terror camps destroyed|India Pakistan air strike | Dainik Gomantak
आणखीन बघा