Sameer Amunekar
१५२६ मध्ये बाबरने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीला पराभूत करून मुघल साम्राज्याची स्थापना केली.
१७व्या शतकात शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात आपली सत्ता स्थापून मुघलांना आव्हान दिले.
औरंगजेबाने दक्षिण आणि पश्चिम भारतात आपली सत्ता वाढवण्यासाठी अनेक सैनिकी मोहिमा राबवल्या.
राजकीय व प्रादेशिक वर्चस्वासाठीचा पहिला मोठा संघर्ष शिवाजी आणि औरंगजेब यांच्यात झाला.
मराठ्यांच्या गुप्त आणि गनिमी युद्धकौशल्यामुळे मुघल सैन्य निष्प्रभ ठरले.
शिवाजींच्या मृत्यूनंतर संभाजींनी बुरहानपूरवर हल्ला करून मुघलांचा पराभव केला; १६८९ मध्ये विश्वासघाताने पकडले गेले, इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे औरंगजेबाने त्याला मृत्युदंड दिला.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम आणि ताराबाईंनी मुघलांविरुद्ध लढा सुरू ठेवला; औरंगजेब शेवटपर्यंत लढला, परंतु मराठ्यांना पराभूत करण्यात अयशस्वी झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.