Malhargad Fort: मराठा साम्राज्यानं बांधलेला शेवटचा किल्ला 'किल्ले मल्हारगड', इतिहासाची अखेरची साक्ष

Sameer Amunekar

शेवटचा किल्ला

मल्हारगड हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला मानला जातो.

Malhargad Fort | Dainik Gomantak

बांधकाम

सन 1763 ते 1765 या कालावधीत पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी हा किल्ला बांधला.

Malhargad Fort | Dainik Gomantak

स्थान

पुणे शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर, सासवडच्या मार्गावर दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.

Malhargad Fort | Dainik Gomantak

आकार

किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे.

Malhargad Fort | Dainik Gomantak

इतिहासातील नोंदी

सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगडावर आले होते, याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे.

Malhargad Fort | Dainik Gomantak

निसर्गसौंदर्य

किल्ला लहान असला तरी गडावरून आजूबाजूच्या डोंगररांगा व निसर्गाचे अफाट रूप अनुभवता येते.

Malhargad Fort | Dainik Gomantak

रणनीतिक महत्त्व

दिवेघाटावर लक्ष ठेवणे आणि पुणे-सासवड मार्गाचे रक्षण करणे हा मल्हारगड बांधण्यामागचा मुख्य उद्देश होता.

Malhargad Fort | Dainik Gomantak

90% लोक चहा बनवताना करतात 'ही' मोठी चूक

Tea | Dainik Gomantak
येथे क्लिक करा