Sameer Amunekar
शरीराला ऊर्जा मिळत नसल्यामुळे दिवसभर थकवा वाटतो.
कमी शुगर झाल्यावर शरीर आपोआप अन्नाची मागणी करते.
रक्तातील साखरेची कमतरता स्नायूंवर परिणाम करते.
मेंदूसाठी ग्लुकोज आवश्यक असतो; कमी झाल्यास डोके दुखते किंवा चक्कर येते.
शरीरातील ग्लुकोज कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक सायंपेथेटिक प्रतिक्रिया सुरू होते.
मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो; लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
अत्यंत कमी शुगर झाल्यास आयुष्यास धोका निर्माण होतो.