Akshata Chhatre
लग्नाचं योग्य वय प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. समाज, संस्कृती आणि व्यक्तीगत तयारीनुसार हा निर्णय घ्यावा लागतो.
30 नंतर शारीरिक क्षमता कमी होऊ लागते, पण मानसिक तयारी नसल्यास कोणतंही वय योग्य ठरत नाही.
स्त्रियांमध्ये 30 वयानंतर गर्भधारणेची शक्यता कमी होते. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या लवकर लग्न फायदेशीर मानलं जातं.
पुरुषांमध्येही वय वाढल्यावर फर्टिलिटी कमी होते. 30 नंतर हार्मोनल बदल सुरू होतात.
भारतीय समाजात वयाचा दबाव जास्त असतो, पण लग्नासाठी मानसिक तयारी सर्वात महत्त्वाची आहे.
हार्वर्डच्या रिसर्चनुसार 25 हे योग्य वय, तर पुस्तकानुसार 26 हे लग्नासाठी सर्वोत्तम वय आहे.