भारतात गरीब नागरिकांची संख्या झाली कमी, अहवालातून समाधानकारक बाब उघड

Sameer Panditrao

जागतिक बँक

नुकताच जागतिक बँकेचा अहवाल प्रसिद्ध झाला.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak

दारिद्र्य निर्मूलन

दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak

गरीब नागरिकांची संख्या

११ वर्षांच्या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये अत्यंत गरीब नागरिकांची संख्या २७ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यामध्ये यश आले आहे.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak

आकडेवारी

२०११-१२ ते २०२२-२३ या ११ वर्षांच्या काळामधील ही आकडेवारी आहे.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak

माहिती

जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak

२६.९ कोटी नागरिक

या काळामध्ये २६.९ कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak

समाधानकारक

देशासाठी ही समाधानकारक बाब आहे.

Poverty statistics India last 10 years | Dainik Gomantak
पुढे वाचा