Indian Cricket History: स्वतंत्र भारताचा 'विजय'! परदेशात पहिली मॅच आणि मालिका कधी जिंकली? वाचा...

Sameer Amunekar

पहिला सामना

भारतीय संघानं 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळला.

Indian Cricket History | Dainik Gomantak

पहिला कसोटी विजय

1952 मध्ये चेन्नईत इंग्लंडला हरवून भारतानं पहिला कसोटी सामना जिंकला.

Indian Cricket History | Dainik Gomantak

परदेशातील पहिला विजय

1968 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध, मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विजय मिळवला.

Indian Cricket History | Dainik Gomantak

मालिका विजय

इंग्लंडमध्ये1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी मालिका जिंकली.

Indian Cricket History | Dainik Gomantak

1971 मालिकेचा प्रवास

तीन कसोटी मालिकेत पहिले दोन सामने अनिर्णित, तिसरी कसोटी ‘द ओव्हल’वर भारतानं 4 विकेट्सने जिंकली.

Indian Cricket History | Dainik Gomantak

173 धावांचं लक्ष्य

पहिल्या डावात इंग्लंड 355, भारत 284; चंद्रशेखर यांच्या 6 विकेट्समुळे इंग्लंड दुसऱ्या डावात 101 धावांत बाद; भारताला 173 धावांचं लक्ष्य मिळालं होतं.

Indian Cricket History | Dainik Gomantak

भारताचा विजय

वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ, इंजिनियर यांच्या फलंदाजीच्या जोरावर लक्ष्य पूर्ण करत भारतानं विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या 21 पूर्वीच्या कसोट्यांमध्ये भारताला विजय नव्हता (14 पराभव, 7 अनिर्णित).

Indian Cricket History | Dainik Gomantak

कुत्र्याच्या चावण्यामुळे होऊ शकतात 'हे' 7 प्राणघातक आजार

Dog Bite | Dainik Gomantak
येथे क्लिक करा