Akshata Chhatre
पावसाळा हिरवळ घेऊन येतो, पण झाडांवर त्याचे दुष्परिणामही होतात. पाऊस झाडांसाठी नेहमीच फायदेशीर नसतो!
पावसाळ्यात कुंड्यांमध्ये पाणी साचल्याने मुळे कुजतात. माती सुकल्यावरच पाणी द्या. कुंडी ओसांडणार नाही याची काळजी घ्या.
पाण्यात संपर्कात येणारी खालची पानं लवकर कुजतात. त्या पानांचा वेळेवर काढून टाका.
पावसात झाडं झपाट्याने वाढतात पण वेळेवर कटिंग करा. मुळे, फांद्या योग्य प्रमाणात ठेवा.
फांद्या तुटणे, बुरशी येणे ही पावसाच्या दिवसांत सामान्य समस्या असते त्यामुळे झाडांना सुरक्षित जागी ठेवा. वेळोवेळी तपासणी करा.
पावसाळ्यात बाग सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स; ओलसर माती टाळा, कुंड्या थेट पावसात ठेवू नका, पाणी साचल्यास त्वरित काढा, बुरशीसाठी नैसर्गिक कीटकनाशक वापरा