Raigad Fort: जावळी सोडून चंद्रराव पळाला, शिवरायांनी रायगड जिंकला; वाचा स्वराज्याच्या राजधानीची गोष्ट

Sameer Panditrao

जावळी

शिवरायांच्या सहकार्याने जावळीच्या मोऱ्यांचा वंशज गादीवरती बसला होता आणि कारभार पाहत होता.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak

यशवंतराव

हा चंद्रराव यशवंतराव मोरे हळूहळू स्वराज्यात घुसू लागला. वतनांवर आपला हक्क सांगू लागला लोकांना त्रास देऊ लागला.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak

पत्रव्यवहार

महाराजांनी त्याच्याशी पत्रव्यवहार साधला. त्याने महाराजांना उलट उत्तर दिले. सोबत चर्चाही फिसकटल्या.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak

आक्रमण

तयार मावळ्यांनी जावळीवर आक्रमण केले आणि मोर्चेबांधणी केली.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak

रायरी

चंद्रराव जावळी सोडून पळाला आणि दौलताबाद पेक्षा दसपट उंच रायरीमध्ये लपला.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak

वेढा

महाराजांच्या आदेशाखाली मावळ्यांनी रायरीला वेढा दिला आणि चंद्रराव शरण आला.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak

रायगड

महाराजांना गड प्रचंड आवडला. कालांतराने त्याला रायगड असे नाव देण्यात आले.

Raigad Fort history | Shiv Rajyabhishek Din | Dainik Gomantak
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणत्या नद्यांचे पाणी वापरले गेले?