Akshata Chhatre
थंड पाण्याची आंघोळ शरीराला ताजेतवाने करते व मानसिक थकवा कमी करते.
उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते आणि अशा काळात थंड पाणी ही उष्णता नियंत्रित करते.
थंड पाण्याने केलेली अंघोळ इम्युनिटी सुधारायला मदत करते.
थंड पाण्याने आंघोळ केल्यास मेंदू अधिक जागृत होतो आणि लक्ष केंद्रित करायला मदत मिळते.
थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि नंतर विस्तारतात आणि यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.
थंड पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेचे छिद्रे कमी होतात आणि घाम कमी येतो.