रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाताय? एकदा होणारे 'हे' परिणाम तर जाणून घ्या...

Ganeshprasad Gogate

जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ किंवा मिठाई खाण्याची सवय आपल्यापैकी बहुतांश लोकांना असते.

Sweet Food | Dainik Gomantak

काही लोकांना तर याची इतकी सवय लागते, की ते त्याच्या आहारीच जातात. जेवल्यावर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत.

Sweet Food | Dainik Gomantak

मिठाईमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाणे आवर्जून टाळा.

Sweet Food | Dainik Gomantak

तसेच जेवण आणि झोप यात कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवा. जेवल्यावर लगेच झोप नका, थोड शतपावली करा. नाहीतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

Sweet Food | Dainik Gomantak

वजन वाढण्यासोबतच रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते.

Sweet Food | Dainik Gomantak

रात्री सतत मिठाई खाल्ल्याने तुमच्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Sweet Food | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak