Sameer Panditrao
युद्ध
पश्चिम आशियातील संघर्षामुळे खत पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे.
टंचाई
कच्च्या मालाचा पुरवठा खंडित होण्याची भीती वाढली आहे.
परिणाम
जागतिक अन्न प्रणालीवर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.
जगस्थिती
अमेरिका आणि युरोपमध्ये आधीच खतांची कमतरता जाणवतेय.
आफ्रिका
आयातीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
भारत
हिमाचलमध्ये युरिया आणि इतर खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली.
मागणी
महाराष्ट्रात खरीपासाठी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी वाढली आहे.