Akshata Chhatre
नातं म्हणजे फक्त टाईमपास नाही, तर भविष्यासाठीचा विचार असतो. जेव्हा दोघेही नात्याची जबाबदारी घेतात, तेव्हाच नातं अर्थपूर्ण ठरतं.
एकमेकांना समजून घ्या. ना खूप कमी वेळ, ना अती वेळ एकमेकांना समजून घेताना संतुलन असणं महत्वाचं आहे.
दिवसातून एकदा तरी किमान एक कॉल किंवा एक व्हिडिओ कॉल करा, यामुळे संवाद स्पष्ट होतो आणि मनाची जवळीक वाढते.
नातं औपचारिक होईपर्यंत संयम ठेवा कारण मानसिक शांततेसाठी हे आवश्यक आहे.
सुरुवातीला फक्त "ओळख" ठेवा. अपेक्षा आणि अधिक गुंतवणूक सुरुवातीलाच निराशा आणू शकते.
नातं फुलवायचं असेल तर त्यात परिपक्वता हवी. फक्त भावना नव्हे, तर दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे.