Chittorgarh Fort: अल्लाउद्दीन खिलजीचं कपट अन् राणी पद्मिनीचा स्वाभिमान... राजपूतांच्या रक्तरंजित इतिहासाची साक्षी 'चित्तोडगड'

Manish Jadhav

चित्तोडगड

चित्तोडगड हा भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किल्ला असून तो तब्बल 700 एकर परिसरात पसरलेला आहे.

Chittorgarh Fort

किल्ल्याची प्राचीन निर्मिती

या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती 7व्या शतकात मौर्य वंशातील शासक 'चित्रांगद मौर्य' यांनी केली होती.

Chittorgarh Fort

ऐतिहासिक 'जौहर'

अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणावेळी स्वतःचा सन्मान राखण्यासाठी राणी पद्मिनीने 16,000 स्त्रियांसह जिवंत अग्निकुंडात उडी घेतली होती.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

3 मोठे 'जौहर'

या किल्ल्याच्या रक्तरंजित इतिहासात राजपूत स्त्रियांच्या पराक्रमाचे आणि बलिदानाचे तब्बल 3 मोठे 'जौहर' झाले आहेत.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

भव्य 'विजय स्तंभ'

माळवा आणि गुजरातच्या सुलतानांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ राणा कुंभा यांनी हा नऊ मजली स्तंभ बांधला.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

पाण्याचे नियोजन

इतिहासकाळात या किल्ल्यावर 84 पाण्याचे साठे होते, जे शत्रूच्या वेढ्यातही 40000 सैनिकांची पाण्याची गरज सहज भागवत.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

संत मीराबाईंचे पावन भक्तीस्थान

कृष्णभक्त संत मीराबाई याच किल्ल्याच्या राजघराण्याची सून होत्या, जिथे त्यांनी अनेक अजरामर भजनांची निर्मिती केली.

Chittorgarh Fort | Dainik Gomantak

Raigad Fort: काळ थांबला, इतिहास नमला! जेव्हा सूर्य मावळला आणि रायगडचा कडा कडा रडला; छत्रपतींच्या शौर्याचा जिवंत दस्तऐवज

आणखी बघा