गोव्याचा समुद्र अन् शिवरायांची रणनीती! 'या' ठिकाणी राहून महाराजांनी आखला होता शत्रूचा गेम

Sameer Amunekar

सामर्थ्य

१६५८ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख “शहाजीचा पराक्रमी मुलगा” असा करत त्यांच्या वाढत्या सामर्थ्याची दखल घेतली.

Shivaji Maharaj Goa invasion strategy | Dainik Gomantak

आरमार

१६५७ पासून समुद्रावर स्वराज्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी आरमार उभारून पोर्तुगीज , इंग्रज व डचांना थेट आव्हान दिले.

Shivaji Maharaj Goa invasion strategy | Dainik Gomantak

समुद्रातून प्रवास

फेब्रुवारी १६६५ मध्ये महाराज मालवणहून ८५ गलबते घेऊन आग्वाद व वास्को द गामा समोरून गोव्याच्या समुद्रातून गेले.

Shivaji Maharaj Goa invasion strategy | Dainik Gomantak

तह

शाहिस्तेखानावरील छापा व कुडाळ स्वारीनंतर संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोर्तुगीजांनी गोव्यातून महाराजांशी तह करण्याचा प्रयत्न केला.

Shivaji Maharaj Goa invasion strategy | Dainik Gomantak

मुक्काम

बारदेश स्वारीनंतर महाराज डिचोली येथे सुमारे १५ दिवस मुक्कामास राहून गोव्याची सामाजिक व राजकीय स्थिती जवळून पाहिली.

Shivaji Maharaj Goa invasion strategy | Dainik Gomantak

फोंडा किल्ला जिंकला

एप्रिल १६७५ मध्ये महाराजांनी फोंडा जिंकून स्वराज्यात सामील केला; तसेच साळ नदीच्या मुखाशी बेतुल येथे किल्ला उभारण्याच्या प्रयत्नातून पोर्तुगीज सत्तेला मोठा धक्का दिला.

Shivaji Maharaj Goa invasion strategy | Dainik Gomantak

तुम्ही तुळशीची पानं खाता? मग 'हे' साईड इफेक्ट्स जाणून घ्या

Tulsi leaves | Dainik Gomantak
येथे क्लिक करा