ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या T20 मालिका विजयाचे 5 शिलेदार

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नोव्हेंबर-डिसेंबर 2023 टी20 मालिका पार पडली.

India vs Australia

मालिका विजय

या टी20 मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.

Team India

प्रभावित करणारे खेळाडू

या मालिकेत काही भारतीय खेळाडूंनी प्रभावित केले. अशाच 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Suryakumar Yadav - Axar Patel

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 5 सामन्यांत 55.75 च्या सरासरीने आणि 1 शतकासह 223 धावा केल्या.

Ruturaj Gaikwad | X/BCCI

यशस्वी जयस्वाल

सलामीला आक्रमक खेळ करून भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यात यशस्वी जयस्वालने मोलाचा वाटा उचलला. त्याने 5 सामन्यांत 144 धावा केल्या.

Yashasvi Jaiswal | X/BCCI

रवी बिश्नोई

या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रवी बिश्नोईने केला. त्याने 5 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या.

Ravi Bishnoi | X/BCCI

अक्षर पटेल

भारताकडून अक्षरने किफायतशीर गोलंदाजी केली. त्याचबरोबर त्याने 6 विकेट्स घेतल्या. तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरीही होता.

Axar Patel | X/BCCI

रिंकू सिंग

भारतीय संघाकडून फिनिशरची भूमिका रिंकू सिंगने चोख पार पाडली. त्याने अखेरच्या क्षणी दबावातही चांगली फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिले. त्याने 5 सामन्यांत 175 च्या स्ट्राईककेटने 105 धावा केल्या.

Rinku Singh | X/BCCI

साल 2023 मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे पुरुष टेनिसपटू

Novak Djokovic | Twitter
आणखी बघण्यासाठी