Sameer Panditrao
तुळशीतील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
तुळशीचे पाणी पचनसंस्था सुधारते आणि अपचन, गॅस, अॅसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम देते.
तुळशीचे गरम पाणी घेतल्याने घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला यावर चांगला परिणाम होतो.
तुळशीतील गुणधर्म मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि नैराश्य कमी करतात.
तुळशीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम, काळे डाग कमी करण्यास मदत करतात.
तुळशीचे पाणी साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहींना फायदा होतो.
तुळशीतील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.