फक्त बोनस पुरेसा नाही! कर्मचारी नोकरी का सोडतात? 'या चुका' बनतात राजीनाम्याचे कारण

Akshata Chhatre

कर्मचारी

कोणत्याही कंपनीची खरी शक्ती तिचे कर्मचारी असतात, पण अनुभवी कर्मचारी नोकरी सोडून गेल्यास कामावर आणि संपूर्ण टीमच्या मनोबलावर मोठा परिणाम होतो.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

कर्मचाऱ्यांचे राजीनामे

तज्ज्ञांच्या मते, व्यवस्थापनाने काही मूलभूत चुकांवर लक्ष दिल्यास कर्मचाऱ्यांचे राजीनामे थांबवता येतात.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

अवास्तव अपेक्षा

अनेकदा कर्मचाऱ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात, ज्यामुळे ते सतत तणावात राहतात आणि चांगल्या कामासाठी प्रशंसा मिळत नाही.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

नियम आणि अभाव

तसेच, गुंतागुंतीचे नियम आणि संसाधनांचा अभाव त्यांची उत्पादकता कमी करतो.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

असंतोष

कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडी आणि कौशल्यानुसार काम न देणे आणि चुकांसाठी जागा नसणे यातून असंतोष निर्माण होतो.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

शिकण्याची संधी

फक्त बोनस नाही, तर शिकण्याची आणि वाढण्याची संधी देणारे वातावरणच कर्मचारी टिकवून ठेवते.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

समाधानी कर्मचारी

कंपनीच्या नियमांऐवजी माणसांवर लक्ष दिल्यास, समाधानी कर्मचारीच यशाची खरी किल्ली ठरतात.

employee resignation| workplace culture | Dainik Gomantak

तणाव दूर होतो, डोळे चांगले राहतात; रोज अंडी खाल्ल्याने होतात अगणित फायदे

आणखीन बघा