WAR Hero:"फोन आलाच नाही!" विक्रम बत्रा आणि वडिलांचा अखेरचा संवाद काय होता?

Akshata Chhatre

फोन कॉल

जी. एल. बत्रा कधीही विसरू शकणार नाहीत त्या जून महिन्यातल्या सकाळच्या फोन कॉलला.

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

ऐकू येत नव्हतं

विक्रमचा आवाज सॅटेलाइट फोनवरून ऐकू येत होता, पण तो खूप वेगाने बोलत होता आणि स्पष्ट ऐकू येत नव्हतं. असं कॅप्टन बत्रा यांचे वडील सांगतात.

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

पकडला गेला

एक क्षणासाठी त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा पकडला गेला आहे. तरीही भीतीने त्यांनी विक्रमला स्पष्ट बोलायला सांगितलं. ‘ओह डॅडी, मी शत्रूचा पोस्ट काबीज केला आहे. मी ठिक आहे, मी ठिक आहे.’

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

यश देऊ दे

‘बेटे, मला तुझा अभिमान आहे,’ बत्रा साहेब म्हणाले, ‘देव तुझ्या कार्यात यश देऊ दे.’

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

अभिमान

तो दिवस होता २० जून १९९९. मागच्या रात्री विक्रमने एका धाडसी मोहिमेचं नेतृत्व केलं होतं आणि वडिलांना त्याच्या पराक्रमाचा मोठा अभिमान वाटत होता.

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

मोहिम

नऊ दिवसांनी, विक्रमने पुन्हा बेस कॅम्पमधून फोन केला. तो आणखी एका महत्वाच्या मोहिमेसाठी निघत होता.

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

शेवटचा फोन

पण त्यानंतर त्याचा फोन कधीच आला नाही.

Vikram Batra last conversation | Dainik Gomantak

जुळ्या मुलांची 'आई' व्हायचंय? विज्ञान काय सांगतं पाहा

आणखीन बघा