तुळशीचे पान संध्याकाळी का तोडू नये?

Puja Bonkile

हिंदु धर्मात तुलशीला खुप महत्व आहे.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

संध्याकाळी तुळशीचे पान तोडणे अशुभ मानले जाते

Tulsi Benefits | Dainik Gomantak

कारण संध्याकाळी तुळशीचे पान तोडल्यास माता लक्ष्मी नाराज होतात.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

रविवारी आणि मंगळवारी तुळशीचे पाने तोडणे अशुभ मानले जाते.

अमावश्येला तुळशीला हात लावू नये

तुळशीचे पाने खाल्याने अनेक आजार दूर राहतात.

तुळशीचे पाने खाल्याने पचन संस्था सुरळित कार्य करते.

तुळस ही औषधीयुक्त वनस्पती मानली जाते.

tulsi | Dainik Gomantak

घराच्या मंदिरात चुकूनही या मुर्ती ठेऊ नका

Vastu Tips For Home Temple | Dainik Gomantak
येथे क्लिक करा