नातं टिकवण्यासाठी अहंकार सोडा, वाचा महत्त्वाच्या टिप्स

Akshata Chhatre

गैरसमज किंवा मतभेद

नात्यांमध्ये वाद होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. कुटुंब असो, मित्रमैत्रिणी असो किंवा प्रियकर-प्रेयसी असो, कधीतरी गैरसमज किंवा मतभेद होतातच.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

सॉरी

पण, खरी समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा भांडणानंतर 'सॉरी' आधी कोण म्हणणार यावर दोघेही अडून बसतात.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

अबोला

अहंकारामुळे अनेकदा हे वाद मिटत नाहीत आणि अनेक दिवसांचा अबोला नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

योग्य वेळेची वाट

भांडणानंतर लगेच बोलल्यास समस्या वाढू शकते. राग शांत झाल्यावर आणि तुम्ही शांतपणे विचार करू शकण्याच्या स्थितीत असाल तेव्हाच संवाद साधा.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

सामोर बोला

मेसेजमध्ये भावना योग्यरित्या व्यक्त होत नाहीत. त्यामुळे फोनवर किंवा समोरासमोर बोलणे जास्त फायदेशीर ठरते.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

'मीच का?'

मीच का पुढाकार घेऊ? ही मानसिकता सोडा. जर तुम्हाला खरंच नातं वाचवायचं असेल, तर पहिले पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

चूक मान्य करा

जर तुमची चूक झाली असेल तर ती स्वीकारायला शिका. 'सॉरी' म्हणणे ही मोठी गोष्ट नाही, पण त्याचा नात्यावर सकारात्मक परिणाम होतो.

relationship tips|ego in relationship | Dainik Gomantak

वड, पिंपळ, चिंच या झाडांवर भूतं का राहतात? वैज्ञानिक कारणे

आणखीन बघा