Sameer Panditrao
तरुणाई म्हणजे काय, ज्याच्या हातात सत्ता, पायांमध्ये हालचाल, हृदयात ऊर्जा आणि डोळ्यात स्वप्ने आहेत.
उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका.
चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.
अभ्यास करण्यासाठी जरुरी आहे – एकाग्रता. एकाग्रतेसाठी जरुरी आहे – ध्यान. ध्यानानेच आपण इंद्रियांवर संयम ठेवून एकाग्रता प्राप्त करू शकतो.
विचार माणसाला महान बनवतात आणि विचारच माणसाला खाली पाडतात.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.