Puja Bonkile
पती-पत्नीमधील नातं टिकवून ठेवायचे असेल तर कधी कधी नातेवाईकांच्या सल्लांपासून दूर राहणे गरजेचे असते.
अनेक वेळा पती-पत्नीच्या भांडणाचे कारण नातेवाईक असतात. यामुळे काही वेळा त्यांच्या सल्ल्यांपासून दूर राहावे.
हा सल्ला ऐकू नका. कारण वेळ हातातून निघुण गेली की नाती अजून बिघतात.
हा सल्ला ऐकल्यास तुमच्या नात्यात अधिक दुरावा येऊ शकतो.
बाळाचा निर्णय हा पती-पत्नीमधील नात चांगल असल्यावरच घ्यावा. नातेवाईकांचे ऐकून घेऊ नये. कारण बाळाला जन्म देण्याचा अधिकार नातेवाईकांनी नाही तर तुम्ही दोघांनी घ्यावा.
नातेवाईक असा टोमणा मारत असल्याने पतीच्या वागण्यात बदकल होत असेल तर शांततेच याविषयावर बोलावे.
नात टिकून ठेवण्यासाठी अनेक वेळा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते.