Vijay Diwas: 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतापुढे आत्मसमर्पण केले

Pramod Yadav

आज विजय दिवस आहे. या दिवशी 1971 च्या युद्धात पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली होती.

Vijay Diwas | 1971 War

1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला होता.

Vijay Diwas | 1971 War

पाकिस्तानच्या 93 हजारांहून अधिक सैनिकांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले होते.

Vijay Diwas | 1971 War

16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो.

Vijay Diwas | 1971 War

1971 च्या युद्धानंतरच बांगलादेश हा नवा देश म्हणून उदयास आला.

Vijay Diwas | 1971 War

बांगलादेशातील लोक याला मुक्तीसंग्राम म्हणतात. ज्याला भारताने पाठिंबा दिला होता.

Vijay Diwas | 1971 War

25 मार्च 1971 पासून पूर्व पाकिस्तानला मुक्त करण्यासाठी मुक्तिसंग्राम सुरू झाला. हे युद्ध 16 डिसेंबरपर्यंत सुरू होते.

Vijay Diwas | 1971 War
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा