दैनिक गोमन्तक
सतत थकवा येण्याने नाही, तर शरिरात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पाठदुखी होऊ शकते.
ऑफिसमध्ये किंवा घरात खूप वेळ एकाच ठिकाणी बसल्याने, रात्री वाकडे झोपण्याने किंवा थकवा येणे देखील पाठदुखीचे कारण असतात.
शरीरात कॅलशियमची कमतरता हे देखील या पाठदूखीचे कारण असू शकते.
शरिरात व्हिटॅमिन बी12 हे असेच एक जीवनसत्व आहे ज्याच्या कमतरतेमुळे शरीरात वेदना होऊ शकतात, या व्हिटॅमिनच्या कमीमुळे लवकर थकवा लागतो.
व्हिटॅमिन बी 12 हे रक्त पेशी निरोगी ठेवण्यासोबतच शरीराची ऊर्जा टिकवून ठेवते, तसेच या कमतरतेवर काही घरगुती उपायही आहेत.
यावर दूध, दही, अंडी, चीज, केळी, स्ट्रॉबेरी आणि व्हिटॅमिन बी 12 फोर्टिफाइड गोष्टी तुमच्या आहारात घ्या.
तसेच हळदीचे दूध पाठदूखीवर खूप फायदेशीर आहे, हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म हाडांचे दूखने कमी करते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधात अर्धा चमचा हळद घालून प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळेल.
पाठदुखीवर हर्बल चहा देखील रामबाण उपाय आहे, आल आणि ग्रीन टी मिक्स करुन बनवलेला हर्बल चहाने पाठदुखीचा त्रास बंद होतो.
पाठदुखीमध्ये गरम पाण्याने अंघोळ केल्याने पाठीला आराम मिळतो, पण पाणी जास्त गरम असू नये कारण यामुळे त्वचा भाजू शकते.