Akshata Chhatre
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र आणि राजकारण शास्त्राचे महान विद्वान मानले जातात, ज्यांचे मानवी स्वभाव आणि संबंधांवरील विचार आजही उपयुक्त ठरतात.
चाणण्यांच्या मते, पुरुषांना जर आयुष्यात स्थिरता आणि सुख-शांती हवी असेल, तर त्यांनी काही विशिष्ट प्रकारच्या महिलांशी विवाह करणे टाळावे.बुद्धिमत्तेची कमतरता
बुद्धिमत्तेची कमतरता
जी दिसायला सुंदर असली तरी मूर्ख असेल. जिचा व्यवहार कठोर आणि बोलण्याची पद्धत उद्धट असेल.
खोट्या बोलण्याच्या सवयीमुळे नात्यातील विश्वास संपतो आणि घरात कलह वाढतो.
ज्या कुटुंबात आधीपासूनच खूप भांडणे किंवा तणाव असेल.
ज्या स्त्रीचा स्वभाव किंवा चारित्र्य योग्य नसेल.
चाणक्यांच्या मते, चुकीच्या जीवनसाथीची निवड संपूर्ण आयुष्य बिघडवू शकते, त्यामुळे निवड करताना या गुणांचा विचार करणे आवश्यक आहे.