चाणक्य सांगतात, भाग्यवान असूनही कंगाल राहतात 'ही' लोकं!

Akshata Chhatre

कर्म आणि धर्म

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये कर्म आणि धर्म या तत्त्वज्ञानाला केंद्रीय स्थान दिले आहे. त्यांच्या मते, मनुष्याचा खरा धर्मच त्याचे कर्म करत राहणे आहे.

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

महत्त्वाचे सूत्र

चाणक्य नीतीतील महत्त्वाचे सूत्र आहे की, 'भाग्यवन्तमपरीक्ष्यकारिणं श्री: परित्यजति।'

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

सरळ अर्थ

चाणक्यांच्या मते, यशाची संधी ओळखल्याविना सोडून जाते. अशा व्यक्तीला यश मिळत नाही आणि तो लक्ष्मी रहित राहतो.

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

भावनिक अर्थ

एखादी व्यक्ती स्वतःला कितीही भाग्यवान समजत असली, तरी त्याने वेळेला ओळखले नाही, तर त्याचे भाग्य व्यर्थ ठरते.

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

कर्म आणि निर्णयाची जोड

कोणतंही काम करण्याआधी, त्या कार्याचा भविष्यात काय परिणाम होईल किंवा त्याला काय संधी आहेत, याचा नीट तपास करणे अत्यंत आवश्यक आहे.

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

मुख्य संदेश

चाणक्य सांगतात की, फक्त कर्म करणे पुरेसे नाही, तर विचारपूर्वक कर्म करणे महत्त्वाचे आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा कार्य सुरू करताना, घाई न करता परिस्थितीचा अभ्यास करा. संधी ओळखा. परिणामांचा अंदाज घ्या.

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

नशिबावर अवलंबून

जो व्यक्ती हे परीक्षण न करता फक्त नशिबावर अवलंबून राहतो, त्याला लक्ष्मी साथ देत नाही.

Chanakya Niti on wealth|success tips | Dainik Gomantak

रात्री दही खाल्ल्यास खरंच सर्दी होते? तज्ज्ञ सांगतात 'हा' आहे गोल्डन टाईम!

आणखीन बघा