पचनाचा अडथळा टाळा ! 'हे' पदार्थ खाल्यानंतर पाणी पिणं सोडा

Akshata Chhatre

नियम

आयुर्वेदानुसार जेवणानंतर किमान अर्धा तास पाणी पिणे टाळावे.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

पाचक रस

लगेच पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतात, एन्झाईम्सची कार्यक्षमता कमी होते आणि पचन मंदावते, ज्यामुळे पोटफुगी, आम्लता आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

टरबूज

टरबूजात ९६% पाणी असते. लगेच पाणी प्यायल्यास पचनाचे रस पातळ होतात. यामुळे पोटात जडपणा, पोटफुगी आणि गॅस वाढतो. नैसर्गिक साखर आणि फायबरचे संतुलन बिघडते.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

केळी

केळ्यातील नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम शोषले जाण्यासाठी आम्ल आणि एन्झाईम्स लागतात. पाणी प्यायल्याने हे एन्झाईम्स पातळ होतात.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

लिंबूवर्गीय फळे

या फळांमुळे पोटातील आम्लता आधीच वाढलेली असते. पाणी प्यायल्याने ही आम्लता असंतुलित होते, ज्यामुळे गॅस, आम्लपित्त आणि छातीत जळजळ वाढते.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

शेंगदाणे

शेंगदाणे प्रथिने आणि फॅट्समुळे शरीराचं तापमान वाढवतात आणि चयापचय सुधारतात. लगेच पाणी प्यायल्यास ही प्रक्रिया अचानक थंडावते, ज्यामुळे पोटात जडपणा आणि गॅस तयार होतो.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

दूध

पाणी दुधातील प्रथिने आणि फॅट्स तोडण्यासाठी लागणारे आम्ल आणि एन्झाईम्स पातळ करते. यामुळे पोटात आम्लता, अपचन आणि काही वेळा उलट्या होतात.

cause indigestion| water after meal | Dainik Gomantak

रात्री दही खाल्ल्यास खरंच सर्दी होते? तज्ज्ञ सांगतात 'हा' आहे गोल्डन टाईम!

आणखीन बघा